समीर दुधगांवकर यांचे विशेष अभ्यास क्षेत्र, आवडी

आणि ताकतवर निकाल देवू शकतील अश्या प्रकल्प संकल्पना

समीर दुधगांवकर यांचे विशेष अभ्यास क्षेत्र आणि आवडी

विशेष अभ्यास क्षेत्र:-

आवडी:-

महत्वाच्या प्रकल्प संकल्पना..!

नावाजलेले लोक, वैज्ञानिक अहवाल सांगत आहेत की समीर यांना शब्द पाळायला, योजना पूर्णत्वाकडे न्यायला आवडते. जालना येथील शासकीय तंत्रनिकेतन येथील २०१२ च्या शेवटी संपलेल्या प्रकल्पाच्या पत्रानुसार समीर यांनी पूर्ण केलेल्या प्रकल्पानंतर मानसिक परिवर्तन घडून आले.  

समीर यांचे हे प्रकल्प त्यांच्या वैचारिक नेतृत्वाचे प्रतीक आहेत, जे शेतकरी कुटुंबांचे दुःख दूर करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अथक प्रयत्न करतात. तर आता समजून घेवूया समीर यांच्या मनातील सगळ्यात महत्वाचे ताकतवर प्रकल्प कोणते..

टीम समीर यांच्या आध्यात्मिक, आर्थिक आणि सामाजिक अभ्यासावर आधारित समाजसुधारणेचे अंतर्मनातील प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत:

1. नौकऱ्या दुप्पट करण्याच्या संधी (Doubling of Jobs):

बेरोजगारी ही जागतिक समस्या असून, भारतात डिसेंबर २०२१ मध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अहवालानुसार ५ कोटी तरुण बेरोजगार होते.

समीर दुधगांवकर यांनी २०१७ मध्ये मांडलेली “आजच्या एका ९ तासाच्या शिफ्ट मध्ये दोघांना नौकरीवर घेण्याची मुभा बनवून नोकऱ्या दुप्पट करणे” ही संकल्पना लागू केल्यास ५ वर्षांत १ कोटी ते ५ कोटी नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात.

या योजनेमुळे देशाच्या जीडीपीचे १५% नुकसान कमी होईल आणि प्रत्येक व्यवसायाची कार्यक्षमता १५% वाढेल. . “जर ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल तर तुम्ही कृती कराल, जर ते नसेल तर तुम्ही कारणे सांगाल.” असे विचार मांडून सरकारला हा कायदा बदल करण्यासाठी पाठपुरावा केला...

भारतातील संदर्भ: भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” आणि “स्किल इंडिया” योजनांनी २०१४ पासून रोजगारवाढीला चालना दिली, परंतु समीर यांची संकल्पना कार्य-जीवन संतुलन आणि उत्पादकतेवर विशेष भर देते

आंतरराष्ट्रीय संदर्भ: जर्मनीच्या “ड्युअल व्होकेशनल ट्रेनिंग सिस्टम” ने १९७० पासून ५० लाखांहून अधिक रोजगार निर्माण केले, ज्यामुळे बेरोजगारी ३.५% पर्यंत कमी झाली (OECD, २०२२). याचप्रमाणे, समीर यांची संकल्पना ५ तासांच्या कार्यपद्धतीद्वारे रोजगार दुप्पट करते.

प्रगती: ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाला सादर करण्यात आली असून, लवकरच पुढील कारवाई अपेक्षित आहे. राज्य सरकारने तास कमी करण्याऐवेजी सप्टेंबर २०२५ मध्ये कामाचे तास 10 केले आहेत, ज्याचा परीणाम सिक्कीम राज्यात तसा कायदा आणल्यानंतर जो झाला तोच होण्याची शक्यता आहे. सिक्कीम राज्याने निर्णय परत घेतला...!!

प्रभाव: या संकल्पनेमुळे भारतात बेरोजगारी कमी होईल, तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि जीडीपी वाढीला चालना मिळेल, ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक समृद्धी वाढेल. या संकल्पनेच्या सविस्तर माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा

हिंदू धर्मात श्रीमद भगवद गीत सर्वोच्च ग्रंथ मानला जातो. आयुष्यातील अडचणी कमी कश्या करव्यात याबाबत एक श्लोक सांगतो की संतुलित आयुष्य असले पाहिजे. जो विचार ह्या नौकऱ्या दुप्पट करणे प्रकल्पाचा गाभा आहे.

श्रीमद भगवद गीता अध्याय ६, श्लोक १७

“यथायोग्य आहार-विहार, कर्तव्य बजावतांना यथायोग्य कर्म करणे तसेच नियमन केलेला स्वप्नाळूपणा व समभाव जपुन जागृत राहणे – सगळी दुःखे कमी करते.”

त्रास, दुःख आणि व्याधी यांचे कारण

अध्याय १७, श्लोक ५-६

“जे लोक शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, तेही दंभ आणि अहंकारयुक्त भावनेमुळे, जे कामभावनेने आणि क्रोधभावनेने झपाटलेले असतात,

जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्त्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असूरी (राक्षसी) समजावे.”

अध्याय १७, श्लोक ९

“रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, तिखट, झणझणीत, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार त्रास, दुःख आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो.”

या जगात सहा प्रकारची कामे करण्याजोगी असतात असे अनुभवी लोकांचे मत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या स्वभावाला रुचेल असेच काम निवडावे आणि निर्लोभ होवून ते करत राहावे. या तत्त्वावर आधारित, समीर दुधगांवकर यांनी सामाजिक समरसता प्रकल्प सुरू केला.

या प्रकल्पांतर्गत, खेड्यातील प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्ती आणि क्षमतेनुसार सहा कामांपैकी एका कामाची निवड करण्यास मदत केली जाते. निवडलेल्या कामात आयुष्यभर आनंदाने कार्यरत राहण्याचा सल्ला दिला जातो, आणि त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य पुरवले जाते.

गावांमध्ये व्यक्तींना त्यांच्या आवडीच्या कामात स्थैर्य मिळावे, सामाजिक एकता वाढावी आणि आनंदी समाजाच्या निर्मितीला चालना मिळावी यासाठी हा सर्वोत्कृष्ठ प्रकल्प ठरतो. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन हा एक शतकाहून अधिक काळ अभ्यासला जाणारा विषय आहे, जो कुटुंबांना आर्थिक आणि सामाजिक समृद्धी मिळवून देतो.

महाराष्ट्र चेंबर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत समीर दुधगांवकर यांनी या संकल्पनेवर आधारित मराठवाड्यातील कुटुंबांना मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसायांना बळकटी देण्याचे कार्य हाती घेतले.